International Journal of Leading Research Publication

E-ISSN: 2582-8010     Impact Factor: 9.56

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 6 Issue 9 September 2025 Submit your research before last 3 days of to publish your research paper in the issue of September.

यशवंतराव चव्हाण यांची भाषिक राज्यनिर्मितीबाबतची भूमिका

Author(s) प्रा.विजय रामराव पांडे
Country India
Abstract महाराष्ट्रातील शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाच्या महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला प्रगल्भित करण्याचे काम पुढे यशवंतराव चव्हाण यांनी केले आहे. एक प्रगल्भ राजकारणी, उत्कृष्ठ साहित्यिक, सह्याद्रीचा पुरोगामी व प्रतिभासंपन्न नेता, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून यशवंतराव चव्हाण यांना ओळखले जाते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर प्रांतीय पुनर्रचना हा भारताच्या राष्ट्रीय राजकारणातील एक महत्त्वपूर्ण प्रश्न होता. भाषिक आधारावर राज्यांची निर्मिती करण्याचा आग्रह १९४७ पूर्वीपासूनच वाढत होता. याच प्रक्रियेत महाराष्ट्र राज्य निर्मितीचा लढा आकाराला आला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे या चळवळीतील संतुलित, संयमी आणि विधायक भूमिकेमुळे विशेष ओळखले जातात. त्यांची भाषिक राज्यनिर्मितीबाबतची भूमिका महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या इतिहासात एक महत्त्वाचा अध्याय आहे.
Published In Volume 2, Issue 6, June 2021
Published On 2021-06-05
Cite This यशवंतराव चव्हाण यांची भाषिक राज्यनिर्मितीबाबतची भूमिका - प्रा.विजय रामराव पांडे - IJLRP Volume 2, Issue 6, June 2021.

Share this